Free Police Bharti Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 152
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 152
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारत हे 'गणराज्य' आहे. याचा अर्थ : अ) येथे लोकशाही आहे. ब) राष्ट्राप्रमुख (राष्ट्रपति) लोकांनी अप्रत्यक्षरीत्या निवडून दिलेल्या असतो. क) येथे संसदीय पद्धती आहे. ड) पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआर्थिक न्यायाचे' तत्त्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे ?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहे ?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला 'भारतीय राज्यघटनेचा आत्मा' कोणी म्हटले आहे ?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ) सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोतही नाही अथवा कायदेमंडळाचा अधिकारांवर बंधनेही घालत नाही. ब) सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात (1960) सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले. क) केशवानंद भारती खटल्यामध्ये (1973) सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले. ड) भारतीय जीवन विमा निगम खटल्यात (1995) सुद्धा सर्वोच्च न्यायलयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्चा प्रतिपादन केले. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या : अ) उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. ब) उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदींप्रमाने दुरूस्ती करता येत नाही. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे.Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsआपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने 'विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि .......... यांचे स्वातंत्र्य दिले आहे.'Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ) पं.ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्यघटनेच आत्मा आहे' असे मानले. ब) बेरूबारी संघ खटल्यास सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतु दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. क) केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले. ड) 1979 च्या 42 व्या घटनादुरूस्ती अधींनियमाद्वारे सरनाम्यात- समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दांचा समावेश करण्यात आला. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणाचे भारतीय 'राज्यघटनेचा आत्मा' असे वर्णन केले जाते.Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points........... या तारखेपासून भारत एक सर्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणर्ज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेचे 'आर्थिक न्याय' हे उद्दीष्ट .......... यातून व्यक्त होते.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsराज्यघटनेच्या उद्देशापत्रिकेची वर्णन आणि ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली यांची जुळनी करा : अ) ''घटना कर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली" i) पंडित ठाकुरदास भार्गव ब) "राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग" ii) के.एम.मुन्शी क) "राजकीय कुंडली" iii) भारताचे सर न्यायाधीश 'सिक्री' ड) "अत्यंत महत्त्वपूर्ण भाग" iv) बेरुबारी संदर्भ खटला (1960) पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलीत झाले ? अ) राष्ट्राची एकता ब) राष्ट्राची अखंडता पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान सती आहे ?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ) सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्ट्ये आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे. ब) बेरूबरी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, सरणाम्यतून राज्य राघटनेचा साधारण हेतु दिसतो आणि म्हणून तो राज्य घटनेचा भाग आहे. क) केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरूबरी खटल्यातील घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले. ड) 1976 च्या 42 व्या घटनादुरूस्ती अधींनियमद्वारे सरनाम्यात समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दांचा समावेश करण्यात आला. वरील पैकी कोणते विधान बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या : अ) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368 व्या कलमानुसार दुरूस्ती करता येत नाही. ब)भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधांनाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरूस्ती करता येत नाही. क) उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या "मौलिक संरचनेला" धक्का न लावता दुरूस्ती करता येते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsउद्देशपत्रिकेची खालीलपैकी वर्णने आणि विद्वान यांची जुळणी करा : अ) राजकीय कुंडली i) पंडित ठाकुरदास भार्गव ब) कल्याणकरी राज्याची अचंबित करणारी तत्त्वे ii) एम.व्ही.पायली क) उत्कृष्ट गद्य-काव्य iii) के.एम.मुन्शी ड) अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा iv) आचार्य जे.बी.कृपालानी पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsगटा बाहेरचा शब्द ओळखा : विचार, अभिव्यक्ती, विश्वास , श्रद्धा, उपासना, सामाजिक पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points42 व्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देशापत्रिकेमध्ये ........... आणि ............. शब्द जोडण्यात आले. अ) समाजवादी ब) धर्मनिरपेक्ष क) प्रजासत्ताक ड) राष्ट्राची एकात्मता पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारत एक गणराज्य आहे , याचा अर्थ :Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतीय निर्धर्मीपणाला एक 'मोझेक' फ्रेम का म्हटले आहे ? अ) कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मनाने व स्वातंत्र्याने राहतात. ब) कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात. क) सामान्य माणसाला ते एकत्र आणते. ड) कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे (स्टेट रीलीजन) स्थान नाही. पर्यायी उत्तरे.Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले ?Correct
Incorrect