
Free महाभरती सराव प्रश्नसंच Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 100
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 100
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसांघिय शासन व्यवस्थेमध्ये -Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsराज्यघटनेच्या 'प्रस्तावने' बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points1976 च्या 42 व्या घटनादुरूस्ती अधींनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. ?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरूवातीला समाविष्ट करण्यात आलेले "आम्ही लोक" हे शब्द ........... राज्यघटनेमधून घेण्यात आले आहेत.Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या प्रात्यविकानुसार भारत हे 'प्रजासत्ताक' आहे. प्रजासत्ताकचा अर्थ कोणता. अ) राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो. ब) सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते. क) शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. ड) राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा :Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखलील विधाने विचारात घ्या : अ) सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो. ब) सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टाचा आणि तत्त्वज्ञाचा समावेश आहे. क) सरनाम्यातील 'न्याय' ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्यायाइतकी मर्यादित नाही. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत.Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेनुसार भारत हे गणाराज्य आहे गणराज्याचा अर्थ कोणता ? अ) देशात अनुवंशिक राज्यकर्ता नाही. ब) देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडलेला असतो. पर्यायी उत्तरे.Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखलील विधाने विचारात घ्या : अ) 'धर्मनिरपेक्षा राज्य' म्हणजे राज्य सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्यधर्म म्हणून मनात नाही. ब) राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25,26 आणि 27 स्वीकारून धर्मनिरपेक्षता चालना दिलेली आहे. क) धर्मनिरपेक्षा हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या : खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेते. अ) सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे. ब) सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात. क) सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारचे स्त्रोत म्हणून कार्य करु शकतो.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारत हे 'गणराज्य' आहे. याचा अर्थ : अ) येथे लोकशाही आहे. ब) राष्ट्राप्रमुख (राष्ट्रपति) लोकांनी अप्रत्यक्षरीत्या निवडून दिलेल्या असतो. क) येथे संसदीय पद्धती आहे. ड) पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsआर्थिक न्यायाचे' तत्त्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे ?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहे ?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला 'भारतीय राज्यघटनेचा आत्मा' कोणी म्हटले आहे ?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ) सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोतही नाही अथवा कायदेमंडळाचा अधिकारांवर बंधनेही घालत नाही. ब) सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात (1960) सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले. क) केशवानंद भारती खटल्यामध्ये (1973) सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले. ड) भारतीय जीवन विमा निगम खटल्यात (1995) सुद्धा सर्वोच्च न्यायलयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्चा प्रतिपादन केले. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या : अ) उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. ब) उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदींप्रमाने दुरूस्ती करता येत नाही. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत.Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsआपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने 'विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि .......... यांचे स्वातंत्र्य दिले आहे.'Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ) पं.ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्यघटनेच आत्मा आहे' असे मानले. ब) बेरूबारी संघ खटल्यास सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतु दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. क) केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले. ड) 1979 च्या 42 व्या घटनादुरूस्ती अधींनियमाद्वारे सरनाम्यात- समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दांचा समावेश करण्यात आला. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points....... या नवीन संगणकीय पिढीमध्ये माहिती व संदेशवहन तंत्रज्ञानाचा उपयोग, सर्व काठीनी, सर्वजण, सर्व वेळी करतात.Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतामध्ये इंटरनेट सर्व्हिस विदेश संचार निगम ने ......... तारखेस सुरू केली.Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजे सॉफ्टवेअर पॅकेज साधारणत: बिटमॅप प्रतिमा आणि हेक्टर प्रतिमा यांच्या निर्मितीसाठी वापरतात त्यांना अनुक्रमे......... म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर कोणता ?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsवेअरेबल संगणकाचे (Wearable Computer) उदाहरण आहेCorrect
Incorrect