Free MPSC Combine Pre पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 119
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 119
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsकोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे ____-यांनी निश्चित केली आहेCorrect
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsपुढील कोणते विधान योग्य आहे अ) सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे ब) वाणी हे गाव निरगुडा नदीवर वसलेले आहेCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsउत्तरेकडून दक्षिणेकडे , रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहेCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsकोणती नदी अरबी समुद्राला मिळतेCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsकोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाहीCorrect
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाहीCorrect
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये नदी प्रणालीबाबत कोणते विधान चूक आहे अ) गोदावरी महाराष्ट्राचे सुमारे अर्धे क्षेत्र व्यापते ब) उत्तरेकडील मोठ्या दोन नद्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात क) परराज्यातून महाराष्ट्रत येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेतCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsअखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षा ____होत्याCorrect
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points"सेवासदन" या संस्थेचा उद्देश काय होते अ) हिंदू, मुस्लिम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोया करणे ब) त्यांना औषधपाण्याची मदत करणे क) त्यांना गृहउद्योग शिकवणे ड) विधवांच्या विवाहास चालना देणेCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points'संयुक्त मजूर पक्षाची' स्थापना कोणी केली.Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsअस्पृश्यांना 'लष्करात व पोलिसात' नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली अ) शिवराम जानबा कांबळे ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर क)ॲड. बी.सी. कांबळे ड) गोपाळबुवा वलंगकरCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsश्री . नारायण एम. लोखंडे मजूर चळवळीचे जनक बाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsपुढील दोन विधानांचा विचार करा अ) पूर्वी किमान काही ठिकाणी मातृसत्ताक पद्धती होती व स्त्रिया श्रेष्ठ समजल्या जायच्या परंतु नंतर जसा मानवी समाजाचा विकास झाला तसा या परिस्थितीत फरक पडला ब) कामाच्या वाटणीची संकल्पना त्यास कारणीभूत आहेCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालील दोन विधाने पहा. अ) फॅक्टरी ॲक्ट १८८१ हा तास कडक होता ब) फॅक्टरी ॲक्टस १८८१, १८९२ व ९१४८ हे त्या घटकांना लागू केले गेले ज्यात कामगारांची संख्या उत्तरोत्तर कमी होत गेलीCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsआदीवासी चळवळीच्या संदर्भात पुढील कोणते विधान आयोग्य आहेCorrect
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsशिवराम जनाबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा १९१० मध्ये आयोजित केली , त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होताCorrect
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points१ मे १९६० रोजी 'महाराष्ट्र राज्य' निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsब्रिटिशांनी भारतात ताग उद्योग सुरु केला कारण अ) त्यांना ताग उद्योगाबद्दल आकर्षण होते ब) भारतीय उद्योगधंद्यांचा विकास करणे क) भारतीयांना रोजगार मिळवून देणे ड) वाढती मागणी होती व अधिक नफा मिळवणेCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनावर कोणता परिणाम झाला नव्हताCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsइंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाहीCorrect
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsभारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटिशांच्या धोरणात बदल झाला कारण अ) ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर ब) भारतात राष्ट्र्वादास आलेले उधाण क) द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणामCorrect
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsसन १८५८ च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आलाCorrect
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsबॉंबे - ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झालीCorrect
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points'पॉव्हर्टी अँड अनब्रिटीश रुल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिलाCorrect
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsभारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलाCorrect
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsहिंदुस्तानचे मॅचेस्टर म्हणून कोणते शार ओळखले जात होते ?Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsग्रँड ट्रँक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातोCorrect
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points____हे भारताचे २५ वे राज्य बनलेCorrect
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे अ) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात २६ जानेवारी १९५० रोजी किंवा त्यानंतर परंतु १ जुलै १९८७ पूर्वी झालेला असेल तर व्यक्ती भारतीय नागरिक असते ब) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात १ जुलै १९८७ रोजी किंवा त्यानंतर झाला असेल आणि जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आईवडिलांपैकी कोणीही एक भारताचे एक नागरिक असतील तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल क) जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान मुलाचे नागरिकत्व देखील संपुष्टात येते.Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsभारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsभारतीय नागरिकत्व रद्द कारण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाहीCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points'क्ष' या ब्रिटिश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेलCorrect
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsसंसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केलाCorrect
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsभारतीय 'नागरिकत्व कायदा' केव्हा बनविण्यात आलाCorrect
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२ अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाहीCorrect
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsडॉ.बी.आर. आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कालमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहेCorrect
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्रावर (अनुच्छेद १९ ) (१) (a) वाजवी बंधने घालू शकते अ) न्यायालयाचा अवमान ब) अल्पसंख्यांकांचे संरक्षण क) प्रदेशांची मित्रत्वाचे संबंध ड) भारताचे सार्वभौमत्व व अखंडतत्व इ) सभ्यता अथवा नीतिमत्ता पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsमूलभूत अधिकारातील 'खाजगीपणाचा अधिकार' कोणत्या कलामांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहेCorrect
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी तरतूद केली आहेCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsकायद्यापुढील समानता हा नियम अनिर्बंध नाही. त्याबाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद आहेत . खालीलपैकी कोणते अनुच्छेद १४ ला अपवाद आहेत ? अ) भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हाक आहेत ब) संसद सदस्य आणि राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य यांच्याविरुद्ध त्यांनी अथवा राज्य विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही क) परदेशी दूत आणि राजनीती तज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत तर केवळ दिवाणी दाव्याबत आहेत ड) अनुच्छेद ३१-C हा अनुच्छेद १४ ला अपवाद आहेCorrect
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsखालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाहीCorrect
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या तरतुदी द्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी हमी मिळतेCorrect
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेच्या _____भागात नागरिकांच्या मूलभूत हक्काविषयी तरतुदी करण्यात आल्या आहेतCorrect
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला आहेCorrect
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsभारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहेCorrect
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहेCorrect
Incorrect