
राज्यशास्त्र सराव पेपर
Free राज्यशास्त्र सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 45
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 45
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsभारतीय स्वातंत्र्य कायदा - १९४७ मुळे संविधान सभेच्या स्थनांमध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या अ) संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. ब) संविधान सभा हि स्वातंत्य भारताची पहिली संसद बनली. क) जेव्हा संविधान सभा विधी मंडळ संस्था म्हणून भरत असे, तेंव्हा तिच्या अध्यक्ष्य स्थानी डॉ. राजेंद्र प्रसाद असत. ड) संविधान सभेची सदस्य संख्या ३८९ च्या तुलनेत २९९ पर्यंत कमी झाली. वरील पैकी कोणते विधान/विधाने सत्य आहेत.Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालील पैकी कोणती बाब जुळत नाहीCorrect
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या अ) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद २ हे भारतीय संघराज्याच्या भाग नसलेल्या भू प्रदेशाच्या समावेश अथवा त्याची नवीन राज्यांमध्ये स्थापना यासंबंधी आहे. ब) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद ३ हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापने संबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतुदी प्रदान करते. क) भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३ खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे/त ?Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsराज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या अ) आयोगाची नियुक्ती डिसेंबर १९५३ मध्ये केली होती ब) आयोगाच्या प्रमुखपदी फझल अली हे होते आणि आयोगाचे अन्य दोन सदस्य एच व्ही कामथ आणि गोविंद वल्लभ पंत हे होते क) आयोगाने आपला अहवाल ३० सप्टेंबर १९५४ रोजी सादर केला ड) राज्य पुनर्रचना अधिनियम ३१ ऑगस्ट, १९५६ रोजी मंजूर झाला ई) राज्य पुनर्रचना अधिनियम १ जानेवारी, १९५७ रोजी अंमलात आला वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोण्या तरतुदी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी लागू झाल्या ? अ) नागरिकत्व ब) निवडणूक क) तात्पुरती संसद ड) मूलभूत अधिकारCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsयोग्य कथन ओळखा अ) काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत. ब) काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाही,.Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या. अ) १९३५ च्या कायद्यांयवे उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. ब) अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत. क) कॅनेडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहेCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsदोन विधाने पैकी कोणते चुकीचे आहे? अ) घटनासमिती नंतर विधान समिती बनली जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या हंगामी संसदेत झाले बी) ज्या दिवशी साह्य होत त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती जो एक शकुन मानला गेला.Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ) ब्रटीश घटना हि अलिखित आहे. ब) ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. क) ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे.Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या 'मूलभूत चौकटीच्या' तत्वातून _______व्यक्त होते.Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsभारतीय निधर्मीपणाला एक 'मोझेक' फ्रेम का म्हटले आहे? अ) कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मानाने व स्वातंत्र्याने राहतात ब) कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्रे संस्कृतीचा घटक होतात क) सामान्य माणसाला ते एकत्र आणते इ) कारण भारतात कोणत्याही धर्मला राज्य धर्माचे स्थान नाहीCorrect
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालील तरतुदी विचारात घ्या अ) भारतीय राज्यघटना अनुच्छेद २१ नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य 'कायद्याच्या योग्य प्रेक्रियेशिवाय' हिरावून घेतले जाणार नाही. ब) भारतीय राज्यघटना अनुच्छेद २० (२) नुसार कोणत्याहि व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिकवेळा खटला चालिवलेला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिकवेळा शिक्षा दिली जाणार नाही. क) भारतीय राज्यघटना अनुच्छेद १४ नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे सामान संरक्षण नाकारणार नाही.Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsयोग्य कथन ओळख अ) नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांच्या उपभोग घेतात बी) नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांच्या उपभोग घेतात क) परकीय व्यक्ती राज्यमध्ये सर्व नागरिक अधिकारांच्या उपभोग घेतात ड) परकीय व्यक्ती राज्यांमध्ये सर्व राजकीय अधिकारांच्या उपभोग घेतातCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे हि मूळ राज्यघटनेचा भाग न्हवती परंतु त्याच्या समावेश नंतर घटनादुरुस्ती द्वारे झालं अ) उत्पनातील विषमता कमी करणे ब) पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि बने व वन्य जीवसृष्टीचे रक्षण करणे क) सामान कामांबद्दल स्त्री पुरुषांना सामान वेतन. ड) सामान न्यायाची शाशवती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहायय ई) सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षीक करणेCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsनागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्य विहित करण्यात आली आहे? अ) ग्रामपंचायतीचे संगठन करणे ब) उत्त्पानातील विषमता कमी करणे क)देशाचे संरक्षण करणे ड) लक्षरी सेवा बजावणे ई) सामान नागरी कायदा निश्चित करणे फ) सार्वजनिक निवडणुकांमध्ये मदन करणेCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्व नाहीCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कुठल्या कलम नुसार राज्य सरकारांनीं वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले ?Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsघटनेच्या कलाम २२ अंतर्गत, काही गोष्टींच्या अपवाद वगळता प्रतिबॅन्क स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकतेCorrect
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsभारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या घटनमक संरक्षणाच्या हक्काच्या खलपैकी कोणत्या तरतुदी आहे? अचूक उत्तराचा योग्य तो संकेत निवडा अ) मूलभूत हक्काची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरीक न्यायालयात दाद मागू शकतात ब) मूलभूत हक्काची अमलबजावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालय परदेशात काढू शकते क) सास\संसद दोन तृतीयांश बहुमताने घटनात्मक संरक्षणाचा निलंबित करू ड) सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न न्यायालयांना या हक्कांच्या अंमलबजावणी चे अधिकार संसद देऊ शकते.Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही ?Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points१९७८ च्या ४४ व्य घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाहीCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या अ) मूळच्या राज्य घटनेत उपराष्ट्रपती ची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये सायनकट बैठकीत व्हाव्ही अशी तरतूद होती. ब) १९६१ च्या ११ व्या घटनादुरुस्ती चे उपराष्ट्रपती च्या निवडीची पद्धत बदलण्यात आली. क) उप्राष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवडणूकमंडळाकडून केली जाते. ड) निवड मंडळ अपूर्ण होते या कारणास्तव उप्राष्ट्र्पतीच्या निवडणुकीला आव्हाहन देता येत नाही.Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान /चुकीचे आहे / त ? अ) लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावरून आधारित आईच, हे स्पष्ठ करावे लागते ब) लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धती हि लोकसभेच्या नियम १९८ मध्ये सांगितली आई. क) अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून दहा दिवसांच्या आत चर्चेस घेतल . गेला पाहिजे ड) इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्हीही सभागृहाच्या पाठिंब्याचे गरज असते.Correct
Incorrect
24. Question
1 points25. Question
1 points26. Question
1 points27. Question
1 points28. Question
1 points29. Question
1 points30. Question
1 points31. Question
1 points32. Question
1 points33. Question
1 points34. Question
1 points35. Question
1 points36. Question
1 points37. Question
1 points38. Question
1 points39. Question
1 points40. Question
1 points41. Question
1 points42. Question
1 points43. Question
1 points44. Question
1 points45. Question
1 points46. Question
1 points47. Question
1 points48. Question
1 points49. Question
1 points50. Question
1 points